Skip to main content

Study and Research Dr.Amol Jadhav






Comments

Popular posts from this blog

सकारात्मक विचार करा

* हे सकारात्मक घ्या ...... * +++++ * प्रत्येक परिस्थिती किंवा व्यक्ती आपल्या आयुष्यात अनुभवाचा अनुभव घेऊन येते * जेव्हाही आपल्या आयुष्यात कोणतीही अवांछित परिस्थिती येते जी आपल्याला हाताळता येत नाही असे वाटत असेल, घाबरू नका ... *नेहमी लक्षात ठेवा* प्रत्येक समस्या आपल्या  आपल्या जीवनात येते असतात * * समस्येवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी समाधान शोधण्यासाठी नेहमीच लक्ष केंद्रित करा * * प्रत्येक परिस्थितीत लपलेल्या आशीर्वादाने येतात * आपल्यामध्ये सर्वोत्तम आणण्यासाठी आयुष्यात समस्या येतात. केवळ अशक्तपणामुळे या आव्हानात्मक परिस्थितींना संधी म्हणून कधीही वापरण्याची संधी मिळत नाही. दुसरीकडे, * जो आपले सामर्थ्य वापरतो तो त्याच्या कमजोरपणातूनही सक्षम होतो *  * जेव्हा मी सर्व परिस्थितींचा वापर माझ्या आंतरिक क्षमता ओळखण्यासाठी आणि वापरण्याच्या संधी म्हणून करू शकतो, तेव्हा मी माझ्या कमतरतांच्या प्रभावातून मुक्त होऊ शकते *  हे स्वातंत्र्य मला अनावश्यक शंका आणि प्रश्नांसह मन भरल्याशिवाय या क्षणाचा आनंद घेण्याची क्षमता देते. यामुळे माझ्या जीवनात प्रगती आणण्याची क्षमता येते, ...

हळद आरोग्यासाठी उपुयक्तता

*आरोग्य सल्ला* *लेखक  : - डॉक्टर अमोल जाधव*     *हळदी चे लाडु* साहित्य ‌..एक पाव हळद एक पाव खोबरं आरदा किलो खारिक एक पाव काजु एक पाव बदाम दोन जायफळ दिड पाव साजुक तूप दि,,डपाव गुळ कृती... वरील सर्व साहित्य बारीक करून घ्या , सर्व थोडे भाजून घ्या आणि हळद तुपात भाजून घ्या नंतर उरलेले तुपात गुळ बारीक करून टाका आणि गॅसवर ठेवा गुळ  पातळ होईपर्यंत हलवत राहावे आणि या सर्व मिश्रणात मिक्स करावे आणि गरम असतानाच लाडू वळावेत कारण थंड झाल्यावर ते वळत नाही फायदा....हळदिच्या लाडू मुळे कंबर दुखी तसेच हाडांचे विकार, खोकला काही मुक्कामार लागलेला असेल किंवा शरीरावर कुठेही जखम झाली असेल, तसेच वजन नियंत्रणात राहते आणि हळद हि रक्त शुद्ध करते आणि रंग पण गोरा होतो बरं का!  जर बाळांतपणी सुरूवातीला सात दिवस जर हळदिचे लाडू खाल्ले तर बाळाला व आईला कफ होत नाही आणि आतिल व बाहेरील जखम लवकर भरून निघतात... अनुभव घेउन पहा मी बाळांतपणी पण घेतला आईने बनवले होते आणि आता पण घेत आहेत आणखी खुप फायदे आहेत... सकाळी एक लाडु खाऊन गरम पाणी किंवा गरम दुध पिले तर चांगले आरोग्य चांगले राहते......... *...

कॅन्सर एक गंभीर समस्या

*आरोग्यसंवाद* *लेखक Dr अमोल जाधव* *धक्कादायक माहिती* *विषय  व्यसनाधीनता एक समस्या* --------------------------------  भारतात दरवर्षी तंबाखूच्या सेवनामुळे ८५ हजार लोकांना तोंडाचा कर्करोग होतो तर बिडीमुळे ७३ हजार लोक फुप्फुसाच्या कर्करोगांना बळी पडतात. साधारण १ लाख ६० हजार कर्करोगाचे नवीन रुग्ण आढळून येतात. यातील १ लाख २५ हजार लोकांचा या आजाराने मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार तंबाखूच्या व्यसनामुळे युवकांना कर्करोग होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. विशेष म्हणजे या व्यसनामध्ये अडकणाऱ्या अनेकांना याचे दुष्परिणाम माहीत आहेत. तरीदेखील तरुणवर्गात तंबाखू सेवनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे..*भारतात दरवर्षी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग रुग्णांत१० टक्क्यांनी वाढ होत आहे* . एकट्या नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात ४०-४५ टक्के रुग्ण दिसून येत आहेत. महिलांचे प्रमाणही वाढले आहे. तंबाखूमध्ये ४ हजार ८०० रासायनिक घटक असतात. यातील ६९ घटक कॅन्सरला आमंत्रण देणारे असतात. कॅन्सरशिवाय तंबाखू हे हृदयरोग, पक्षाघात, अस्थमाचेही मुख्य का...